Sharad Pawar : शांतता कशी ठेवता येईल, याबाबत राजकारणी लोकांनी लक्ष द्यावं ABP Majha
जयदीप मेढे
Updated at:
17 Aug 2024 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar : शांतता कशी ठेवता येईल, याबाबत राजकारणी लोकांनी लक्ष द्यावं ABP Majha
- देशाच्या स्वतंत्र चळवळी मध्ये वर्धा जिल्ह्याचा स्थान प्रथम - भूदान चळवळीचे प्रथम काम विनोबा भावे यांनी केले आहे - मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात होतो - वर्ध्याला मला यावं लागत होते..बापुराव देशमुख त्यावेळी - शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे - बापुराव देशमुख शिक्षण संस्थांच्या जबादारी सुरेश देशमुख यांनी स्वीकारली - जिल्ह्यात 35 शाखा शिक्षण संस्था आहे