एक्स्प्लोर
Bhimrao Ambedkar : संविधानवादी पक्षांनी एकत्र यावं, Sharad Pawar यांच्या मंचावरून आंबेडकरांचं आवाहन
अकोल्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर यांचे ज्येष्ठ बंधू भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar) एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 'महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे', असे म्हणत भीमराव आंबेडकर यांनी राज्यातील सरकार बदलाची मागणी केली. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी देश आणि राज्यातील सर्व संविधानवादी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मात्र, शरद पवार यांनी अशा कोणत्याही राजकीय आघाडीबद्दल सध्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. भीमराव आंबेडकर यांच्या भारतीय बहुजन महासंघातर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















