एक्स्प्लोर
Maharashtra Politics:'ज्या बडव्यांमुळे सेना सोडली, राज ठाकरे आता त्यांच्याकडेच जातायत'- संजय शिरसाट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'बाळासाहेबांच्या आजूबाजूला जे बडवे बसलेले आहेत, त्यांच्यामुळे मी शिवसेना सोडतोय, असं राज ठाकरे म्हणाले होते, पण आज ते त्याच बडव्यांकडे जात आहेत', अशा शब्दांत शिरसाट यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीकीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी यापुढेही होतच राहणार, या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा धागा पकडत शिरसाट यांनी ही टिप्पणी केली. तुम्हीच एकेकाळी शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींचे गुणगान गायले होते आणि आता तेच तुम्हाला दुश्मन वाटू लागले आहेत, अशी आठवणही शिरसाट यांनी राज ठाकरेंना करून दिली.
महाराष्ट्र
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























