एक्स्प्लोर
Sangram Jagtap : 'हैदराबादहून मोठं बोकडं आलं', Asaduddin Owaisi यांच्यावर पलटवार
अहमदनगर (Ahilyanagar) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), एमआयएमचे (AIMIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. 'एमआयएमची बोकडं आपल्या नगरमध्ये आली, एक हैदराबादहून मोठं बोकडं आलं आणि एक छत्रपती संभाजीनगरचं बोकडं आलं,' अशा शब्दात संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी संग्राम जगताप यांचा 'चिकणी चमेली' असा उल्लेख करत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जगताप यांनी जलील यांच्यावर पलटवार करत, 'पहिले हर रोज एक छोटासा चिंटू वह बोलता था। अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। तू है क्या चीज?' असा सवाल केला. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
Human-Leopard Conflict: Nashik च्या Devgaon मध्ये बिबट्या जेरबंद, ठार मारण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















