एक्स्प्लोर
Sangram Jagtap : 'हैदराबादहून मोठं बोकडं आलं', Asaduddin Owaisi यांच्यावर पलटवार
अहमदनगर (Ahilyanagar) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), एमआयएमचे (AIMIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. 'एमआयएमची बोकडं आपल्या नगरमध्ये आली, एक हैदराबादहून मोठं बोकडं आलं आणि एक छत्रपती संभाजीनगरचं बोकडं आलं,' अशा शब्दात संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी संग्राम जगताप यांचा 'चिकणी चमेली' असा उल्लेख करत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जगताप यांनी जलील यांच्यावर पलटवार करत, 'पहिले हर रोज एक छोटासा चिंटू वह बोलता था। अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। तू है क्या चीज?' असा सवाल केला. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















