Sadabhau Khot PC : माणिकराव कोकाटेंना बोलायची ट्रेनिंग देऊ, सदाभाऊंची मिश्किल प्रतिक्रिया ABP MAJHA
Sadabhau Khot PC : माणिकराव कोकाटेंना बोलायची ट्रेनिंग देऊ, सदाभाऊंची मिश्किल प्रतिक्रिया ABP MAJHA
हरकत घेतली नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना कुणाची मूलहिजा आम्ही निश्चितपणाने ठेवली नाही आणि नव्या दमान या महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्याची चळवळ आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणाने आम्ही बांधणार एक आहे की काही लोकांना असं वाटत होतं की माझ्यामुळे सगळं आहे परंतु असं कधी अस'. नाही सगळ्यांच्यामुळे सगळं असतं, सगळे असल्यानंतर खऱ्या अर्थान एखाद वैभव उभा राहत असतं, सामान्य माणसाला एक अशाचा किरण निर्माण होत असतो. थेंबे थेंबे तळे साठी पण काही लोकांच्या भावना होत्या, ढगफुटी माझ्यामुळेच होत असल्यामुळे सगळीकडे महापूर येत आहे. पण काही ढगफुट्या सातत्याने होत नसतात. अनेकांनी. चळवळीमध्ये जीव वळून टाकला, अनेकांनी अंगावरती गुन्हे घेतले, अनेकांनी पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला. त्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या थेंबातून खऱ्या अर्थाने ही चळवळ उभा राहिली होती. आणि ही चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये रात्रीच दिवस केलेलं होतं, अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. हे काही कुठल्या अपेक्षेन आले नव्हते. सदाभाऊ खोत ्याला. चा विजय त्यावेळी 2014 ला मोदीला आठ होती, जर मी कमळ चिन्ह घेतला असत तर सहजरित्या मी माडा मतदारसंघातून खासदार झालो असतो, परंतुच मी त्यावेळी एबी फॉर्म भरला आणि संघटनेच्या ईवी फार्मावरती चिन्हावरती त्या ठिकाणी मी खासदार की लढवली, कमी मत पराभूत झालो, पदासाठी ते केलं नव्हतं. मंत्री आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय आम्ही अनेक घेतले, पायाला भिंगरी बांधून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, कार्यकर्त्यांना चपण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला वाटत की मला काही कुणावर टीका करायच्या नाही, आम्हानी ही शेतकऱ्यांची पालखी किंवा ही पताका शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन आणी पुढे जायच काम करत राहायचं सग टिकली पाहिजे माझ्या. यांच्या घरी शुभ कार्य आहे. आम्हा सगळ्यांना त्यांनी निमंत्रित केलं























