Saamana on Maharashtra Drought : मिंधे सरकारकडून दुष्काळाची जुमलेबाजी, 'सामना'तून हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
07 Nov 2023 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळग्रस्त तालुके जाहीर करण्यावरुन सामनातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. नव्याने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे 'लॉलीपॉप' राज्य सरकारने दाखवलंय. चांदवड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलं. मात्र त्याची चाड न बाळगता, मिंधे सरकार दुष्काळाचीही जुमलेबाजी करत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.