एक्स्प्लोर
Special Report Raj Thackeray : ९६ लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) हल्लाबोल करत राज्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 'जर महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, तर पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा,' असा थेट इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को सेंटरमध्ये (NESCO Centre) झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी मतदार याद्या साफ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असे आव्हान दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ दाखवत, निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच, सत्ताधारी आमदारानेच निवडणुकीत बाहेरून २० हजार मतदार आणल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओही त्यांनी सादर केला. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावत याला 'रडीचा डाव' म्हटले आहे.
महाराष्ट्र
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक
Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























