Pravin Darekar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं! दरेकरांचा टीका
Pravin Darekar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं! दरेकरांचा टीका
उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसलं परवा रंगशारदा मेळावा झाला तेव्हा वाटलं अर्धवट बिघडलंय मात्र आज पूर्णपणे आज त्यांच्यातला माणूस संवेदनाहिन झाल्याचं दिसलं वैफल्यातून एखादा माणूस बोलत असतो अशात त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय उद्धव ठाकरे परवा देवेंद्र फडणवीसांवर बोलले त्यांचे त्यावर समाधान झालं नाही त्यामुळे आता अमित शाहांवर टिका करतायत आम्हाला राजकीय संस्कार आहे, त्यामुळे वाईट बोलत नाही योग्य वेळी त्यांच्या या गोष्टींना जशाच तसं उत्तर देऊ विकृत मानसिकतेचा माणूस असंच बोलू शकतो मनगटात ताकद पाहिजे ना? राजकीय शक्तीचा देखील अंदाज घेतला जात नाही तोंडाच्या वाफा आहेत नुसत्या अमित शाहांचा अवाका किती आणि तुमचा किती ते बघा बाळासाहेब यांची ताकद एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे त्यामुळे ढेकून काय मुंगी देखील मारु शकत नाही ज्या कांग्रेसने स्वा. सावरकर असतील त्यांचा वारंवार अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला सत्ता जिहाद हा नव्हता का? जिहादी झेंडे हिरवा सुळसुळाट तुमचा दिसत होता अमोल किर्तीकरांच्या यात्रेत बाॅम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाला होता तुम्ही आता जिहादी राजकीय झाले आहात तुमच्या तोंडून ही भाषा येत आहे कारण सत्तेची चटक तुम्हाला लागली आहे शिवसेनेची अख्खी गळती झाली त्याचा विचार करा आधी बाळासाहेबांची शिवसेना विचार शिंदेंसोबत गेला तुमच्याकडे बोगदा झालाय, घर आधी आवरा डुप्लिकेट वक्तव्य डुप्लिकेट वाघ करु शकतो, वाघाची नजर असतील तरच वाघ दिसतील वैफल्यग्रस्त झालेत, हतबल झालेत, सावरणे अवघड झालंय, तोंडाची वाफ काढून मोकळे होतात, लोकांची प्रतिक्रिया तिखट आल्यानंतर घुमजाव करतायत लोकांना आकस आवडत नाही, फडणवीस यांच्यावर आरोप केलेत त्यावर निषेद्ध व्यक्त केला होता, त्यामुळे आता घुमजाव केलेला दिसतोय मुंबईत शिवसेनेने मुस्लिम लीगसोबत युती केली होती आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून तुम्ही मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी काहीच करु शकत उद्धव ठाकरेंची कुवत आणि देवेंद्रजींची कुवत महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्र जींनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलेलं आहे, त्यांनी तुम्हाला चितपट केलेलं आहे वाझे यांची नीट वाजवणार असं दिसतंय वाझे भ्रष्टाचारी होता तर त्याची नेमणूक कोणी केली? सर्व प्रश्न जनतेसमोर येतील, आणि दूध का दूधा पाणी का पाणी होतील मी ईडब्ल्यूएसचं आरक्षण जरांगेंमुळे गेलं असं म्हंटलं नाही, त्यांनी स्वत:ला लावून घेतला त्यामुळे आता तपासावं लागेल पालिकेत कंत्राटदारांचे हिशोब घ्यायची ते बंद आहे त्यामुळे आता ती भाषा पुन्हा पुन्हा येते त्यामुळे हिशोब घेण्याची भाषा येते धारावीचा पुर्नविकास महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, क्रांतिकारी बदल होणाक आहे, शासनाला जे लागेल ते ते करतील मुंबईच्या विकासात सोनेरी पान लिहिलं जाणार आहे धारावीसाठी जे लागेल ते देण्याचं काम प्रामाणीकपणे करतील विश्वासघातकी उद्धव ठाकरे कसे आहेत ते महाराष्ट्राने पाहिले आहे मोदींचा, बाळासाहेबांचा फोटो लावत जिंकलेत आपण जे केलं त्याला विश्वास म्हणतात की विश्वासघात ते बघा आपण सत्ता जिहादासाठी हातमिळवणी केली