एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur : पंढरपुरात अवकाळीचा फटका, घडात पाणी राहिल्यानं फळगळतीचा धोका वाढला ABP Majha
Pandharpur : पंढरपुरात अवकाळीचा फटका, घडात पाणी राहिल्यानं फळगळतीचा धोका वाढला
पंढरपूर तालुक्यात ११हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसला असून सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागाना दणका बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलं आहे. आज पहाटे पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला तर पटवर्धन कुरोली येथे २० आणि चले भागात १७ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. शिवाय भुरी,दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement