एक्स्प्लोर
Advertisement
नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेली चिखलफेक थांबवा, नाना पटोले, संजय राऊतांचा सल्ला
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेली चिखलफेक थांबवा असा सल्ला काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलिक यांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मलिक यांचं कौतुक केलं. रोजच सुरू असलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. तर मलिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं कळतं.
महाराष्ट्र
Lok Sabha Seat Sharing : रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत शिवसेनेला नाशिकची जागा मिळाली? प्रकरण काय?
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार ठरला? संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा
Hemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...
Chandrahar Patil Jai Veeru Lok Sabha : प्रकाश आंबेडकर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी सभा घेणार?
Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
बातम्या
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement