एक्स्प्लोर
Mumbai Satyacha Morcha : मतदार यादीतील घोळाविरोधात मविआ-मनसेचा 'सत्याचा मोर्चा'
महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. 'माझं नाव मतदार यादीतून काढून टाकण्याचा डाव होता', असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात ठाकरे बंधू, उद्धव आणि राज, अनेक काळानंतर एकत्र चालताना दिसले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. मोर्चाच्या समारोपात झालेल्या सभेत नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली. या मोर्चाला राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















