एक्स्प्लोर
Mumbai Train Accident : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका, 2 प्रवाशांचा मृत्यू; जबाबदार कोण?
मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे युनियनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एका प्रवाशाने संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'दोन दोन लाख रुपये तुम्ही पगार घेता... आमच्या दोन प्रवाशांचे बळी गेलेले आहेत... या Union वाल्यांना suspend करणं गरजेचं आहे'. मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सीएसएमटी स्थानकावर सुमारे तासभर लोकल सेवा ठप्प झाली होती. सेवा पुन्हा सुरू झाल्यावर, रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलने धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आता या युनियनवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement





















