एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Nagpur : षडयंत्र डावाला प्रतिडावाने उत्तर द्यावं लागेल - जरांगे
शेतकरी नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'तुमच्या आरड्याओरड्यामुळे आणि गोंधळामुळे नेतृत्व काय सांगत आहे हे कळत नाही आणि आंदोलन अयशस्वी होऊ शकतं', असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबईतील आंदोलनाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, शांततेने आणि संयमाने ऐकल्यासच सरकारचा डाव मोडता येईल. आंदोलनाचा मूळ उद्देश सफल होण्यासाठी नेतृत्वावर विश्वास ठेवून शांतता राखणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. मानपान आणि फोटोबाजीमुळे आंदोलनाचं नुकसान होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील स्वतः रवाना झाल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















