एक्स्प्लोर
Farmers Protest : 'मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता', बच्चू कडूंचा सरकारवर गंभीर आरोप
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि सरकार यांच्यातील नियोजित बैठक रद्द झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या बैठकीकडे शेतकरी नेत्यांनी पाठ फिरवल्याने ती रद्द करावी लागल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 'मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता, म्हणूनच आम्ही बैठकीला गेलो नाही,' असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. तर, रात्री उशिरा मेसेज करून नागपुरात शेतकरी जमल्याने बैठकीला येऊ शकत नाही, असे कळवल्याने बैठक रद्द केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी बच्चू कडूंच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत त्यांना 'अज्ञानी' म्हटले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, 'सातबारा कोरा' करण्याच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घोषणेची आठवण करून दिली आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















