एक्स्प्लोर
Ranichi Baug Closed : पूर्वसूचना न देता राणीची बाग अचानक बंद, पर्यटक संतापले
दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतील वीर माता जिजाबाई उद्यान (राणीची बाग) अचानक बंद ठेवल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले. प्रशासनाने पूर्वसूचना न दिल्याचा दावा करत जळगाव आणि पुण्यासारख्या दूरच्या ठिकाणांहून आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 'त्यांचे हाल यांना बघवत नाही, त्यांच्यासाठी राणीबाग खुले ठेवायला पाहिजे ना?' असा संतप्त सवाल एका स्थानिक नागरिकाने केला. एरवी दर बुधवारी देखभालीसाठी बंद असणारी राणीची बाग, त्या आठवड्यात बुधवारी खुली ठेवण्यात आली आणि त्याऐवजी शुक्रवारी बंद करण्यात आली. पालिकेने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात आणि प्रेस नोटद्वारे माहिती दिल्याचा दावा केला असला तरी, ही माहिती लोकांपर्यंत न पोहोचल्याने बागेबाहेर मोठी गर्दी जमली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्राणी पाहण्यासाठी आलेल्या लहान मुलांचा मोठा हिरमोड झाला.
महाराष्ट्र
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















