एक्स्प्लोर
Parbhani Heavy Rain : परभणीत पुन्हा मुसळधार, उरलंसुरलं सगळंच पीक नष्ट झालं
परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे हिरावून घेतले गेले आहे. परभणीमध्ये पहाटे झालेल्या पावसामुळे ओढे आणि नदीनाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांसोबत प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी बातचीत केली. पूर्णा आसोला शिवारामध्ये जवळपास पंचवीस ते तीस हेक्टर शेतीचा पट्टा पाण्याखाली गेला आहे. नदीचा प्रवाह पलीकडे असतानाही नदीचे पाणी अलीकडे आले आहे. 'पाणी कधीच नाही पोहोचलं. काल दोन तासांमध्ये असं एकदम ढगफुटी झाल्यावर मान झालं,' असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतातच नाही तर गावांमध्येही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. 'रात्रीचा पाऊस झाला आहे. पाऊस दीड पावणे दोन तासांत पडला मात्र पाणी जास्त पडले,' असेही एका शेतकऱ्याने नमूद केले. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement





















