एक्स्प्लोर
Bacchu Kadu Protest :'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करणार', Bachchu Kadu यांचा सरकारला अल्टिमेटम
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात (Nagpur) हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-वर्धा यांसारखे प्रमुख महामार्ग रोखून धरले आहेत. 'आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा बच्चू कडूननी सरकारला दिला आहे.' हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून, नागपुरातील चार महामार्ग अडवण्यात आले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महामार्गांनंतर थेट 'रेल रोको' आंदोलन सुरू करण्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. या आंदोलनामुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र
Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























