एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Bacchu Kadu Protest :'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करणार', Bachchu Kadu यांचा सरकारला अल्टिमेटम
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात (Nagpur) हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-वर्धा यांसारखे प्रमुख महामार्ग रोखून धरले आहेत. 'आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा बच्चू कडूननी सरकारला दिला आहे.' हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून, नागपुरातील चार महामार्ग अडवण्यात आले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महामार्गांनंतर थेट 'रेल रोको' आंदोलन सुरू करण्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. या आंदोलनामुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















