Exclusive केंद्राकडून दिव्यांगांसाठी आलेले साहित्य पुराच्या पाण्यात खराब, कोल्हापुरातील प्रकार
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
19 Aug 2021 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्राकडून दिव्यांगांसाठी आलेले साहित्य पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे कोल्हापुरातील करवीरपंचायत समितीमधला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांगासाठी आलेले शेकडो शूज वेळेत वाटप न झाल्याने खराब झाले आहेत आणि यासाठी केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे साहित्य पडून राहिल्याचा सभापतींकडूव आरोप करण्याच येत आहे. दरम्यान, तंत्रज्ञ उपलब्ध न झाल्यानेशूज वाटप झालं नाही असे बीडीओकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.