एक्स्प्लोर
Maharashtra Floods: मराठवाड्यातील नुकसानीची 3 नोव्हेंबरला पाहणी होणार, केंद्राचं पथक दाखल होणार
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे, तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात पावसामुळे आंब्याच्या बागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय (R. K. Pandey) यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यांचे पथक मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे वाशिममधील आंबा बागांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, बागायतदार फवारणी करून पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचबरोबर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या सीमेवर बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती एक मोठे 'बिजनेस हब' उभारले जाणार असल्याने या भागाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















