एक्स्प्लोर
MVA Vs BJP : केवळ मविआ-मनसेच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा का?; आयोजकांचा सवाल
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) मतदार यादीतील त्रुटींविरोधात काढलेल्या मोर्चावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'जिनकी नोटचोरी बंद हो गई है, उनको वोटचोरी याद आ रही है', असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. या मोर्चाला परवानगी नसतानाही तो काढल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर, भाजपने (BJP) काढलेल्या मूक आंदोलनावर कारवाई का नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर आदित्य ठाकरेंनी, 'हे सरकार 'सत्ता मेव जयते' आहे, 'सत्य मेव जयते' नाही' असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















