एक्स्प्लोर
Farmers Protest: 'चर्चेने नाही, निर्णयानेच मोर्चा थांबेल', Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मागणीसाठी आपल्या मूळ गाव बेलोरा येथून नागपूरकडे (Nagpur) 'महाएल्गार मोर्चा' सुरू केला आहे. 'केवळ चर्चेच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलक नागपूर सोडणार नाहीत,' असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी शेकडो ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले आहेत. बेलोरा येथे बच्चू कडू यांच्यावर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. मोर्चाचा पहिला मुक्काम वर्ध्यात (Wardha) असून, मंगळवारी हा मोर्चा नागपुरात धडकणार आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना चर्चेसाठी सरकारकडून निमंत्रणही आले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















