एक्स्प्लोर
Bachchu Kadu PC : बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, मागण्या मान्य न झाल्यास रामगिरीवर धडक
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात (Nagpur) दाखल झाले आहेत. 'आम्ही कापा म्हटलं तर तुम्हाला मिरची लागली, पण रोज जे शेतकरी मरत आहेत त्याचं काहीच वाटत नाही', असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी सरकारला विचारला आहे. संपूर्ण कर्जमाफी (Loan Waiver), शेतमालाला हमीभाव (MSP), शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे आणि दिव्यांगांचे प्रश्न या प्रमुख मागण्यांसाठी हा 'महाएल्गार' पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सायंकाळी ४-५ वाजेपर्यंत लेखी निर्णय घ्यावा, अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीवर (Ramgiri) कूच करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. या आंदोलनात अजित नवले (Ajit Navale), राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह अनेक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















