एक्स्प्लोर
Farmers' Protest : 'बैठक म्हणजे अटकेचा कट, लोकांना मूर्ख बनवू नका', बच्चू कडू सरकारवर कडाडले
विदर्भात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'एवढ्या लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढे मूर्ख नसावं बनवा तुम्ही लोकांना', असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे. ज्या दिवशी आंदोलन होते, त्याच दिवशी सरकारने बैठक का बोलावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलनाच्या नेत्यांना एकत्र बोलावून अटक करण्याचा आणि आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा डाव होता, असा आरोपही कडूंनी केला. जर आमच्या मागण्यांचे पत्र सरकारकडे होते, तर बैठकीची गरजच काय होती, थेट निर्णय का घेतला नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक आंदोलकांकडून कोणीही न आल्याने अखेर रद्द झाली.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement



















