एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Farmers Protest: 'सरकार सकारात्मक आहे', Bacchu Kadu यांच्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री Pankaj Bhoyar यांची माहिती
माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी नागपुरात (Nagpur) आंदोलन करत आहेत. 'निश्चितपणे सर्व मागण्यांवर चर्चा करुन चांगला मार्ग त्याठिकाणी काढण्यात येईल', असे आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिले. आंदोलकांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्यात बैठक होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकार या विषयावर सकारात्मक असून चर्चेतून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. जोपर्यंत कर्जमाफीचा जीआर निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























