एक्स्प्लोर
Farmer Protest: 'शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे', Bacchu Kadu यांच्या मोर्चात शेतकऱ्यांची मागणी
वर्धेत (Wardha) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाला (Tractor March) शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे संपूर्ण कर्जमाफीची (Loan Waiver) मागणी जोर धरू लागली आहे. 'शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झालेली पाहिजे,' अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा मोर्चा अमरावतीच्या चांदूरबाजार येथून सुरू झाला असून, नागपूरला पोहोचण्यापूर्वी त्याचा मुक्काम वर्ध्यात आहे. बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चाचे नेतृत्व करत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. निसर्गाचा प्रकोप आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, या आंदोलनातून कर्जमाफी मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. आमच्या प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी बच्चू कडू यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















