Maharashtra Assembly :कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ५०० रुपयांची मदत द्यावी, विरोधकांची मागणी
abp majha web team
Updated at:
13 Mar 2023 05:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा. कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. आजच्या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय. मात्र प्रति क्विंटल ५०० रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला.