Rahul Gandhi on BJP : भाजप जिंकल्यास संविधान बदलेल; देशात आग लागेल - राहुल गांधी
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi on BJP : भाजप जिंकल्यास संविधान बदलेल; देशात आग लागेल - राहुल गांधी लोकशाही बचाओ रॅलीत राहुल गांधींनी भाजपवर सडकून टीका केलीये. मोदींनीच अंपायर निवडला आणि मॅच फिक्सिंग केलं अशी टीका राहुल गांधींनी केलीये. तर ईव्हीएम शिवाय भाजपला १८० जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. येत्या निवडणुकीत भाजप जिंकल्.यास देशात आग लागेल असा घणाघात यावेळी राहुल गांधींनी भाजपवर केलाय.