Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू

Continues below advertisement

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू

आपल्यासोबत भाजप आमदार किशोर जोरगेवार आहेत किशोरजी चंद्रपूर मध्ये भाजपला बहुमत मिळू शकलेलं नाही काँग्रेसलाही पूर्ण बहुमत नाही मात्र सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न दोन्हीकडून होत आहेत का हे बघा हे खरं आहे की आम्हाला जो अपेक्षित आकडा होता त्याच्या आम्ही थोडं कमी राहिलेलो आहे परंतु काँग्रेसला सुद्धा बहुमत मिळालेलं नाही भारतीय जनता पार्टी ला 24 आमचे त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आले 23 भारतीय जनता पार्टी यांचे नेक्स्ट युज सेनेचे 24 आम्ही 24 च्या 24 ही एनडी हॉटेल मध्ये या 24 नगरसेवकांचा सत्कार केला ज्यामध्ये आम्ही तिन्ही नेते त्या ठिकाणी हजर होतो मी असेल सुधीर भाऊ असतील आणि सुरज भाऊ असेल आणि बाकी पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे सुद्धा हौसला अफजाई करण्याचा एक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला दुसरीकडे मात्र काँग्रेसचे 27 आले आणि या 27 च मध्ये एक स्पर्धा लागलेली आहे वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये की अ आप आपल्या गटामध्ये नेण्याचं काम त्यांचं सुरू आहे त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणं आमचे जे नेते आहेत अ मार्गदर्शक नेते सुधीरजी मुनगंटीवार हे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे आम्ही सगळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत कारण की काँग्रेसचा जो इतिहास आहे पूर्व इतिहास राहिला आहे नेहमी काँग्रेस स्प्लिट होते त्यांना सत्ता सांभाळता येत नाही त्यांना जनतेच्या ज्या मूलभूत सोयी आहेत त्या त्यांना देता येत नाही आणि केवळ सत्तेचं राजकारण करण्याकरता ते दोन गट त्यांचे स्थापन झालेले आहेत दोन गट वेगवेगळे विभागले गेले आहेत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत पण अ विजय वडेट्टीवार असा आरोप करता आहेत की अ भाजपचे जे 24 नगरसेवक आहेत काही नगरसेवक जोरगेवारांनी वेगळ्या ठिकाणी ठेवले काही नगरसेवकांना मुनगंटीवारांनी वेगळ्या ठिकाणी ठेवला आहे आणि भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत किती तथ्य या गोष्टीत हे बघा विजय वडेट्टीवारांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे खोटं बोलायचं रेटून बोलायचं भारतीय जनता पार्टीचा कधी इतिहास राहिलेला नाही की भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक कधीही फुटून बाहेर गेलेला नाही ही परंपरा काँग्रेसची आहे आणि त्यातील पुनरावृत्ती या वेळेस ही होताना आम्हाला सर्वांना दिसतंय आणि म्हणून केवळ आरोप दुसऱ्यावर करावा आता जो आपल्यावर आरोप लागू नये म्हणून ते या प्रकारचा आरोप करता कधीच नाहीये अजूनही तुम्ही जर विचार कराल तर आमच्या सर्व नगरसेवकांचे मोबाईल सुरू आहेत चालू आहेत भाजपचे नगरसेवक कुठे आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक एक अ माननीय देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष यांना भेटायला मुंबईला काही गेलेले आहेत असं वेगवेगळे ठेवलेले नाही नाही नाही बिलकुल आमचा हा विषयच नाहीये वेगवेगळे हा विषय कधीच नाही असं जर असतं तर तुम्ही एनडी हॉटेल मध्ये आम्ही परवाच्या दिवशी 24 च्या 24 नगरसेवक तिन्ही नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो हा विषयच नाहीये आता एक असं असते की निवडणूक झाल्याच्या नंतर एक पॉज देतो आणि दरवेळेस प्रवासाला जायचं असते माननीय मुख्यमंत्रीजी आमचे मुंबईत आहेत प्रदेशाध्यक्ष लीन अशी बाय त्या ठिकाणी आमचे या ठिकाणी आहेत आमच्या दोन नगरसेवक अ तुम्ही म्हणताय की अ काँग्रेसमध्ये कुठेतरी गडबाजीचा वातावरण आहे आणि नगरसेवक आपल्या गटात ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी पण माहिती आहे की अ धानोरकर मॅडम यांनी त्यांचे काही नगरसेवक वेगळ्या ठिकाणी ठेवले वडेट्टीवारांचे नगरसेवक वेगळ्या ठिकाणी आहेत यात तथ्य आहे का आणि याच्यात संधी वाटते का आपल्याला हे खरं आहे की काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे हे खरं आहे आणि त्या भावनांतून त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे माझ्या गटामध्ये किती येईल मी कसा आपला महापौर बनवेल मी कसा आपला गट नेता बनवेल हे त्यांच्यामध्ये लागलेली स्पर्धा आहे आमच्यामध्ये तो विषयच नाहीये तो दूर दूर पर्यंत विषय नाहीये भाजप प्रयत्न करणार आहे काँग्रेसची ही फूट भारतीय जनता पार्टी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आमचे 24 इंटॅक्ट आहेत तिसरी आघाडी जी आहे उभाटाचे सहा दोन वंचितचे एक बीएसपीचे हे नऊ लोकांचा एक वेगळा गट तयार होतोय आणि त्यासोबतच दोन अपक्ष निवडून आलेले आहेत ते सुद्धा वेगळी भूमिका घेण्याच्या अ मानसिकतेमध्ये आहेत आणि या सर्वांची भूमिका हीच आहे की या ठिकाणी काँग्रेस ही सत्ता स्थापन करू शकत नाही काँग्रेस ही सत्ता स्थापनही केली तर ती टिकत नाही आणि याठिकाणी विकास जो करायचा जे डेव्हलपमेंट करता जो अ व्हिजन पाहिजे जो निधी पाहिजे तो काही काँग्रेस आणू शकत नाही आणि या दोन नेत्यांच्या भांडणामध्ये या चंद्रपूरचा सत्यानाश होईल ही सगळी जेवढे निवडून आलेले अ नगरसेवक आहेत त्यांची भावना इव्हन काँग्रेसच्या नगरसेवकांची सुद्धा हीच भावना आहे काँग्रेसचे भाऊ नगरसेवक आम्हाला काही त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून किंवा अ त्यांच्या परिचित्यांच्या माध्यमातून सांगतात की भाऊ कसंही करा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola