Aurangabad : भगतसिंह कोश्यारींचं शिवारायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, हिंदू महासंघाने घेतला आक्षेप
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय.. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे..ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले आहेत..औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय.