एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : भगतसिंह कोश्यारींचं शिवारायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, हिंदू महासंघाने घेतला आक्षेप
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय.. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे..ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले आहेत..औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Aurangabad ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Aurangabad Bhagat Singh Koshyari Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj Marathi Newsऔरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement