Maharashtra Monsoon : Aurangabad मधील शेतकरी हवालदिल, पूरग्रस्त भागातून ABP Majha चा Groud Report
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
08 Sep 2021 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या विविध तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली आहे. शेती वाहून गेल्याने शेतीत मोठ्या कष्टानं शिकवलेलं पीकही वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक गावांमध्ये पाच पाच सहा सहा फूट जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.