एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : खारघरमध्ये 17 दिवसांपासून रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल
तब्बल 17 दिवसानंतरही खारघरमधील रिक्षावाल्यांचा वाद मिटण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीत. तळोजा आणि खारघरमधील हद्दीच्या आणि पार्किंगच्या वादातून 21 नोव्हेंबरला दोन्ही रिक्षा संघटनांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर रिक्षा वाहतूक बंद करण्यात आलीय. दोन वेळा आरटीओनं यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. गेल्या 15 दिवसापासून रिक्षा बंद असल्यानं लोकांचे अतोनात हाल होतायत. तळोजा आणि परिसरातून खारघरला येणाऱ्यांना बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय लहान मुलं, महिला, वृद्ध आणि आजारी लोकांनाही पायपीट करण्याशिवाय पर्याय उरत नाही.
महाराष्ट्र
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion