मुंबई : पोलिसांनी फेरीवाल्यांना हटवावं अन्यथा मनसे कायदा हातात घेईल : संदीप देशपांडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2017 03:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.