कोल्हापूर : प्लास्टिकबंदीबाबत कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचे सवाल काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उद्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंद होणार आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान, आज उच्च न्यायालयानंही प्लॅस्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या अद्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी ३ आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच २० जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे उद्यापासून जर तुमच्या हातात प्लॅस्टिकची कुठलीही वस्तू आढळली तर तुम्हा मोठ्या दंडाला सामोरं जावं लागू शकतं....