नवी दिल्ली : इराकमधून अपहृत 39 भारतीयांची आयसिसकडून हत्या, स्वराज यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2018 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली असून 39 मृतदेहांचे 70 टक्के नमुने जुळले आहेत, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.