712 लातूर : एका हेक्टरमध्ये फक्त 10 किलो सोयाबीन, शेतकरी चिंतेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2017 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख खरीप पीकापैकी एक म्हणजे सोयाबीन. लातूर जिल्ह्यात सोयाबीनखाली मोठं क्षेत्र आहे. जळकोट तालुक्यात १० हजार हेक्टरवर पेरा झाला. हेक्टरी किमान १५-२० क्विंटल सोयाबीन निघेल या आशेवर शेतकरी होता.मात्र पावसाच्या बेभरवसी कारभाराचा फटका बसला, आणि प्रत्यक्षात १५-२० किलो उत्पादन मिळणंही कठीण झालं.