✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :नद्या-धरणं तरीही कोल्हापुरात पाणीटंचाई का?

विजय साळवी, एबीपी माझा   |  13 Feb 2025 11:24 PM (IST)

 तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात कोल्हापूरला. मंडळी, कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली होती. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी कोल्हापूर शहराच्या हद्दीत थेट पाईपलाईननं पाणी आलं. पण अजूनही या शहराला योजनेचा पूर्ण फायदा होत नसल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आजही पाण्यासाठी टँकरचा वापर करावा लागतोय. पाहुयात त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट.


देशातील सर्वात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिलं जातं.... महापुराचा फटका तर कोल्हापूर शहराच्या पाचवीला पुजला आहे.... उसामुळं ऐन उन्हाळ्यात देखील हा जिल्हा हिरवागार फुललेला दिसतो... याच जिल्ह्यातील कोल्हापूर शहरला मात्र पाण्याच्या समस्येने ग्रासल आहे... काळम्मावाडी धरणामधून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली... मात्र या योजनेचा अद्याप म्हणावा तितका फायदा कोल्हापूर शहराला होत नाही... 2010 ते 2015 या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली... मात्र प्रत्यक्षात पाणी कोल्हापूर शहरापर्यंत येण्यासाठी 2023 काळ उजाडला...मात्र त्यानंतर देखील शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही....

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :नद्या-धरणं तरीही कोल्हापुरात पाणीटंचाई का?

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो17 Hour ago

Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..18 Hour ago

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र19 Hour ago

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद22 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.