Zero Hour Full EP : दोन ठाकरे, एक मोर्चा..महायुतीला झोंबणार मिरच्या? राजकीय गणितं बदलणार?
Zero Hour Full EP : दोन ठाकरे, एक मोर्चा..महायुतीला झोंबणार मिरच्या? राजकीय गणितं बदलणार?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
अन्य कोणत्याही भाषेपेक्षा हिंदीच मराठीला जवळची असल्यान पालकांना पाल्यासाठी हिंदीच घ्यावी लागणार हे उघड आहे. मुळात इयत्ता पहिली ते पाचवी या काळात भाषेपासून सर्वच विषयांची ओळख लहान मुलांना होत असताना तीन-तीन भाषा नकोच असा फक्त विरोधी पक्षच नाही. शिक्षण तज्ञ, भाषा तज्ञ, साहित्यिक असे सर्वच म्हणतात. सरकारला हा निर्णय अगदी रद्द जरी नाही तरी किमान पुढं ढकळणं, स्थगित करणं, सहमती घडवणं हे करता आलं असतं. तरी सरकार मात्र आपल्याच भूमिकेवर ठाम. तर राज यांनी 5 जुलैला मोर्चा जाहीर केला, मात्र त्यानंतर राज आणि संजय राऊत यांच्या संवादानंतर उद्धव यांनीही एकाच मोर्चाला मान्यता दिली. आणि आता पाच जुलैला पक्ष झेंडा विरहित एकच असा संयुक्त मराठी जनमोर्चा निघणार आहे. म्हणजेच दोन ठाकरे एकत्र येणं जे भाजप सारख्या आव्हानानेही शक्य झालं नाही, अनेकांच्या मागणीनेही शक्य झालं नाही. ते लहान मुलांच्या पहिलीतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे थेट दोन पक्ष एकत्र येण्याचे आता चिन्ह. facebook, youtube आणि instagram या अकाउंटवर जाऊन तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता ठाकरे बंधूंना एकत्र निमित्त देऊन फडणवीस सरकारने पायावर धोंडा पाडून घेतला आहे का? आता हा प्रश्न विचार्याच कारण अनेक राजकारणाचा भाग आहे, त्यातले आपण मुद्दे पाहतोय, हिंदी सक्ती हाच एकच धागा पकडून मैदानात उतरलेले ठाकरे बंधू आता एकत्र चालताना दिसण्याची शक्यता आहे. हिंदी सक्ती विरोधात गुरुवारी ठाकरे बंधूंनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या, दोन वेगवेगळ्या मोर्च्यांची घोषणा केली, पण त्यानंतर राजकीय चक्र फिरली आणि दोन्ही ठाकरेंचा आता एकाच मोर्च्यावर शिक्का मोरत झाला सकाळी. ही मराठी माणसाच ऐक्य दिसण हे गरजेच आहे. सात तारखेला जे शिवसेनेचा आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचे आंदोलन होतं त्यावजी दोघांच एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निखेल. आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे. सुट्टीचा दिवस नाहीये. त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील. विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्च्यात सहभागी व्हायचे त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली. पण अचानक घडून नाही आलं. मोर्च्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन कसं झालं ते पाहूयात. ग्राफिक्स द्वारे त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला पाहूयात नेमक्या काय घडामोडी घडत होत्या. झालं असं गुरुवारच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंचा संजय रावतांना फोन केला. ज्यामध्ये दोन मोर्चे नकोत एकच काढू असं राज ठाकरे म्हणाले. दोन मोर्चे वेगळे दिसतील. भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तारखेबद्दल संजय रावतांची पुन्हा राज ठाकरेंशी चर्चा झाली. सहा तारखेला आषाडी एकादशी असल्याने पाच तारखेला म्हणजे शनिवार पाच जुलैला मोर्चा काढण्यावर एकमत झालं. तर अशापकारे हा आता मोर्चा निघतोय. चक्क दोन मराठी माणसं कुठल्यातरी मुद्द्यावर सहमत होण्याची ही फार महत्त्वाची राजकीय वेळ असावी असं म्हणायला हरकत नाही. तर एकीकडे मराठीसाठी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय ठाकरे. यांची भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन सुद्धा केलं तर हिंदी विरोधात मनसेसह सर्वजण एकत्र असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं त्याची ही दृश्या आपण बघतोय जे दृश्य बराच काळ शिवसेना आणि मनसेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात अपेक्षित होतं आता त्या पातळीला हा संवाद सुरू झालेला आहे. हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जे भाजपच धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल. या संयुक्त मराठीवादी मोर्चाने राजकारणाच्या अनेक शक्यता खुल्या होणार आहेत आणि त्या कोणत्या असणार आहेत पुढे काय वाढून ठेवलेल त्याचा अंदाज आणण्यासाठीच हे ग्राफिक्स पाहूयात पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला कोणते मुद्दे आहेत हे संयुक्त मराठी जनमोर्चामुळे उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे ब्रँडला झळाळी मिळू शकते जो या मधल्या काळामध्ये मागे पडला होता. मनसेमुळे 2009 साली निवडणुकीचा विषय ठरलेला मराठीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे जो गेल्या जवळपास दहा वर्षांमध्ये कुठेच दिसत नव्हता. उद्धव आणि राज यांच्या टाळी हाळी, अनुवय चौवळ लिहितात मराठी माणसांनी असच एकत्र आल पाहिजे. रमेश कांगणे लिहितात मोर्च्यासाठी एकत्र आले तरी बीएमसी निवडणुकीसाठी दोघांची युती होऊ शकत नाही असा एक वेगळा अंदाज सुद्धा या निमित्ताने पुढे येतोय. तर सुनील शिंदे लिहितात फडणवीस सरकारचे अधप पतन सुरू झाले. youtube वरती आलेली प्रतिक्रिया. अशोक पाटील लिहितात राज आणि उद्धव ठाकरेनी युती केली तरच राज ठाकरेंचा फायदा होईल. youtube. केल पाहिजे, मुद्द्यावरती तुम्ही भूमिका मांडली पाहिजे, पण जर तुमच्याकडे मुद्दाच नसेल तर साफ साफ साफ म्हणून तुम्ही भूई थोपटण्याचा प्रयत्न करता आणि मतदाराला तुम्ही ग्रहीत धरण्याचा प्रयत्न करता जे मतदार इतके दुतखुळे नाहीत, ज्या आज मला आता संध्याकाळी कळल की उद्धव ठाकरेनी काहीतरी म्हणे की ते काय होळी करायचं जाळण्याचा आदेश दिला या रविवारी खरं म्हणजे हे एका अर्थाने पुन्हा एकदा मराठीला अपमान करण्याच काम उद्धव ठाकरे करतायत त्याच कारण अस कारण त्या जीआर मध्ये मराठी सक्तीची अशा प्रकारची भाषा. पाहिजे आणि पहिली ते बारावी हिंदी असल पाहिजे, मग हिंदी भाषा मराठी लादणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते उद्धव ठाकरे आहेत तर त्यांचा निषेध या ठिकाणी राज ठाकरे करणार आहेत का हे त्यातल दुसरा एक शेवटचा था शेवटचा तिसर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण घेतला पाहिजे की एका अर्थाने हिंदी रद्द करण्याच काम जर कोणी केल असेल तर ते देवेंद्री केल या नव्या जीआर मध्ये मग त्यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे का उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेनी मोर्चा काढायचा आहे. संदीप देशपांडे हा मुद्दा कालपासून चर्चेत आलाय जेव्हापासून हा एकदम स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं की माशलकर समितीचा अहवाल स्वीकारल्यामध्येच पहिली ते बारावी हिंदी होता मग आता मनसेची भूमिका काय जो प्रश्न विचारतात केशवपाद्य नाही मला अस वाटत याच उत्तर आता जे आपले उबाडाचे प्रवक्ते आहेत ते देतील कारण तो माशलकर समितीचा अहवाल काय वगैरे माझा काय त्याच्यावर अभ्यास नाही की त्यावेळेला आम्ही सरकार. मध्ये नव्हतो त्यामुळे तो अहवाल स्वीकारला नाही स्वीकारला मला काही कल्पना नाही त्याची आता मला असं वाटत जेव्हा उबाडाचे प्रवक्ते येतील तेव्हा ते त्याच उत्तर देतील आता मुद्दा आमचा जो आहे तो आत्ताच्या या जीआरच्या संदर्भातला आहे की आमचं त्याच्यामध्ये म्हणणं हे एवढंच होतं की पहिली ते पाचवी जी हिंदी भाषा सक्तीची केली आमचा त्याला विरोध आहे याचं कारण याची दोन महत्त्वाची कारण एक त आमची अशी याच्यामध्ये धारणा आहे, आमचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की पहिली ते पाचवी दोनच भाषा मुलांनी शिकाव्या, तिसऱ्या भाषेची सक्ती त्यांच्यावर लादू नये नंबर एक, याचा महत्त्वाचं कारण अस आहे की ज्या क्रेडिट स्कोरचा उल्लेख वारंवार सगळे जण करतायत, त्या क्रेडिट स्कोर मध्ये जर आपण एनईपी मध्ये जर धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेल आहे प्रसन्न की नुसत्या भाषेमुळे तुम्हाला गुण मिळतात का तसं नाहीये त्याला अल्टरनेटिव्स पण दिलेले आहेत. करा ना स्विमिंग शिकायला लावा, मुलांना सायकलिंग करायला लावा, स्केटिंग करायला लावा, तबला शिकायला आमचा पाठिंबा आहे ना त्याला बर पण भाषेची शक्ती का हा आमचा विषय आहे आणि तो आम्ही त्यांनी जे काय प्रेझेंटेशन दिलं होतं, त्याला आमचं काय म्हणणं होतं ते आम्ही सांगितल आणि मला अस वाटत सरकार म्हणालेलं पण आहे की ठीक आहे आम्ही सगळ्या स्टेक होल्डरच म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ आम्ही आता निर्णयाची पण वाट बघतोय पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या या गोष्टीविरुद्ध लढा देण्याच. लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला तो हक्क आम्ही बजवतोय मी दीपक पवार सुद्धा आलेले मला दिसलेले त्यांचे स्वागत पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी गुणरत्न सदावर्तेकडे मी जातोय गुणरत्नजी कालपासून तुमच्या प्रतिक्रियाची चर्चा एक तर तुम्ही या मुद्द्याला विरोध केलेला आहे तुम्ही म्हणता मी आम्ही हिंदी बोलणार तुम्ही स्वतः मराठी आहात आणि दुसरी गोष्ट तुम्ही मोर्च्याला विरोध करता त्यामुळे त्याच्या मागची काय तात्विक वैचारिक भूमिका समजून घ्यायची काय मुद्दा आहे सगळ्यात अगोदर. मी हिंदुस्तानचा, संघ भारताचा, भारत मातेमधला या पावन भूमीवरला मी नागरिक आहे आणि तसच भारतीय संविधानाच्या पार्ट वन मध्ये नागरिक या डेफिनेशन मध्ये सांगितलेला आहे. ज्याला म्हणतात सिटीजन, बरं का? त्याच्यामुळे कृपा करा की कोण कोणत्या भाषेमुळे कोणत्या राज्याचा असं नाही होत, आपण सगळे हिंदुस्तानी आहोत आणि त्याच्यामुळे जी. करा की सेपरेट सारखा जो विचार आहे की एक मराठी, एक हिंदी, एक अमुक गुजराती, आपण हे अशा प्रकारच करू नका, तसं झालं तर तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा डोंकून बघाव लागेल, तुम्हाला सांगतो. न्यायान हिंदी पाय मग आमची मराठी दुर्लक्षी जाईल हा मुद्दा का नाही तुमच्या मनात प्रसुन्न मी तुम्हाला सांगतो आणि खरोखर प्रसुन्न तुम्ही की तटस्थ चर्चा करता तुम्हाला मी धन्यवाद देतो याच्या अगोदरची चर्चा सुद्धा तुम्ही तटस्थ केली आणि तुम्ही एकमेव पहिल चॅनल आहेत की तुम्ही चाईल्ड सायकॉलॉजिस्टला आणल होतं त्याच्यानंतर आम्ही प्रचंड रिसर्च केला जग भरातले चाइल्ड सा रिसर्च पेपर पाहिले 10 विषय 10. पाच ते 10 भाषा 10 वर्ष वयापर्यंत मुलं चांगल्या पैकी शिकू शकतात, बुद्धी अंकावर काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे नुकसान नाही फायदा होतो, जागतिक स्तरावर सुद्धा मुलं ब्राईटली समोर येतात, हे सगळे रिसर्च पेपरच्या बाबतीमध्ये तीन विषयाच्या बाबतीमध्ये तर तुमच्या चॅनलवर येऊन चाइल्ड सायकॉलॉजिस्टनी सांगितलं, त्याच्यामुळे आता मूळ मुद्द्याकडे मला उत्तर देताना हे सांगायचं प्रसून की मराठीची गळचेपी, मराठीची कमी लेखन असं कुठेही झालेलं नाही. शासन निर्णय 17 जून 2025 आपण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की राजकारणासाठी चुकीचे नरेटिव्ह करू नका मराठी कंपल्सरी लँग्वेज सांगितलेली आहेम काढलेल आहे शुद्धीपत्र काढलेल आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की तुम्ही तिसरी ऐच्छिक भाषा घेऊ शकता परंतु मला हे पहा लक्षात घ्या आज संदीप सन्माननीय म्हणजे तरुण नेते युवा नेते. श्री संदीप देशपांडे साहेब आहेत, मला तुमच्या माध्यमातून त्यांना सुद्धा हेच सांगायचं आहे की लक्षात घ्या की त्रैभाषिक सूत्रा सोबत तुम्ही सायंटिफिक स्टडी करा. तुम्ही काय सांगताय की साहित्यिक काहीतरी म्हणतायत, साहित्यिक आणि अकॅडमिशियन हे सिलेबस तयार करत असतात, ते चाईल्ड सायकॉलॉजीच्या आधारावरल काम करत नसतात, मुलांना किती बोजा पाठीवर असावा याचा रिपोर्ट सुद्धा एकेकाळी हायकोर्टाला विचारावा लागला होता की वैद्यकीयम. म्हटलेल आहे, ज्या राज्यामध्ये आपल्या राज्याची भाषाच अनिवार्य असती तर त्या राज्यामध्ये इंग्रजी किंवा हिंदी याच्यातला एक पर्याय लोकांनी स्वीकारावा हा एक त्यातला मुद्दा आहे आणि हा जो माशेलकरांचा अहवाल आहे या माशेलकरांच्या अहवालामधलं काल उदय सामंत म्हणाले तसं जर त्याच्याही बद्दल दोन प्रकारची अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारने मान्य केला आहे किंवा नाही केलेला माझं याच्याबद्दलच म्हणण अस आहे की अगदी अस धरू उदय सामंत म्हणतात ते खर आहे असं की ला जे शुद्धीपत्रक आणलय ते शुद्धीपत्रक मुळच्या शासन निर्णयापेक्षा हिंदीची सक्ती जास्त करतं कारण अनिवार्य या शब्दाचा समानार्थ शब्द म्हणून यांनी सर्वसाधन मराठी अभ्यास केंद्राचा होणार होता ते एकत्र होणं ही एक प्रकारे राज आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया आहे. मला आठवत आपल्या आतापर्यंतच्या चर्चा मध्ये तुमचा मुद्दा असायचा प्रस्ताव कुठे पुढे काहीच बोलण होत नाहीये पण आज आम्हाला तुम्ही सरदेसाबरोबर थालीपीठ खाताना दिसताय आम्हाला आदित्य ठाकरें बरोबर हसताना दिसतय तर आता राजकीय दृष्ट्या मोर्चा हा सामाजिक विषय शैक्षणिक विषय आहे पण राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही पुढे जाणार आत संदीप मला अस ' म्हणजे दृष्टी म्हणजे दृष्टीहीन झाल्यासारखं म्हणजे विचार करतो. लक्षात ठेवा, जेव्हा चाईल्ड सायकॉलॉजिस्ट सांगत आहेत, सगळे रिसर्च पेपर सांगत आहेत तर कोणाच्या खिशातून पैसे जाणार आहेत का? मला सांगा भाषा तिसरी भाषा शिकू नये असा आग्रह कशासाठी आणि मराठीची गळचिपी न करता जर तिसरी भाषा शिकता येत असेल तर याच्यामध्ये कुणाला म्हणजे कारण काय? याचं कारण एकच आहे तुम्हाला सांगतो प्रसन्नजी की महाराष्ट्रामध्ये जे आहे ना की तिसरी भाषा म्हणून आमच विदर्भ जे आहे म्हणजे तुम्हाला सांगतो नागपूर, गोंदिया, भंडारा, पार, अमरावती, यवतमेळ पर्यंत तिथे ना ऑलरेडी आमच्याकडे ना हिंदी बऱ्यापैकी बोलली जाते आणि तुम्हाला सांगू का की हिंदी जवळची वाटण्याच कारण कसे आहे? मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर पर्यंत सुद्धा लोक हिंदी बऱ्यापैकी याच्यासाठी त्यांना जवळची वाटते कारण तिथे ती बोली भाषा सार्वजनिकपणे बोलली जाते आणि तुम्हाला सांगतो तिसरी भाषा न शिकण्याच नुकसान काय आहे सांगतो मी तुम्हाला की नॅशनल एज्युकेशन आई सरस्वती जी आहे ती प्रत्येक पुस्तकात असते ज्ञान अर्जनात असते त्या सरस्वतीचे पुस्तक तुम्ही जाळत आहात तुम्ही शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे आहात ही मला असं म्हणायचं मला एक स्ट्रॉंग वर्ड युज करायचा आहे हे असं खाटकासारखं काम शिक्षणाला मारक काम कोणीही करू नये. अनेक प्रकरणांमध्ये सांगितलेल आहे, तसे मार्गदर्शक सूचना आहेत, आमचीच केस होती जरंगेच्या प्रकरणात, जेव्हा मराठ्यांना अशाच प्रकारे एकत्रित आणून आम्ही मुंबईमध्ये हे स्वाभाविक आहे की आता तांत्रिकतेचा भाग तुम्ही मला वाटल तुमच्या काही वैचारिक भूमिका मोर्च्याला विरोध करण्याची पण तांत्रिकतेचा भाग आहे आणि बेकायदा काढू शकणार नाही काहीतरी कायद्याची प्रक्रिया होईल पण तो गृहितकाचा भाग आहे मी सुषमा अंधरेंकडे जातो मला पुन्हा के पण जायच सुषमाजी आज या निमित्तान राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या बाबतीत एकत्रित यंत्रणा एक आहे आणि त्यानंतरच जे साध्य अपेक्षित आहे. थोडस पुढे ढकलून होता आलं असतं, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जे दोन पक्ष आणि म्हणतोय, जे दोन पक्ष त्यांच्या निवडणुकीमध्ये मनसेचा तर प्रश्नच नाही, शिवसेना 20 आमदारांवर आलेली, अनेक नगरसेवक सोडून गेलेले, जवळपास रिकामी नगरसेवक फार कमी उरले असतील, अशांना जे या मुद्दा देऊनट केलेला आहे, त्यांना पुनरुजीवित केलेला आहे, हा धोंडा पाडून घेणं नाही का? महायुतीच्या तुमच्या आणि झालास तर शिंदेंच्या सुद्धा? प्रसन्न असं तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला कुठल्या पद्धतीने अर्थ काढायचा? तुमचा पूर्णता अधिकार असतो. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे खरं म्हणजे देवेंद्रजींचे आभार या सगळ्यांनी पाहिजे होते. सगळ्यांच मन मोठं नाही. उद्धव ठाकरेनी जे पाप केलं होत हिंदी सक्ती करण्याच ते दूर करण्याच काम देवेंद्रजींनी केलं. त्यातला पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्या त्याच्यानंतरही देवेंद्रजी अस म्हणाले की या सगळ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर आपण त्यातल पुढे जाऊ. हा दुसरा मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा कुणाचा ऐकायचा मला सांगा.