एक्स्प्लोर
Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या मोर्चाचे आयोजन करणारे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी गंभीर आरोप केले. ‘जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत,’ असा थेट आरोप तायवाडेंनी केला. मोर्चा यशस्वी ठरला असला तरी, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीआर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने ते या मोर्चात दिसले नाहीत. तर दुसरीकडे, बबनराव तायवाडे यांच्या ओबीसी महासंघानेही मोर्चाकडे पाठ फिरवली. वडेट्टीवार हे 'आपलं आरक्षण संपलं' असा चुकीचा संदेश देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचं तायवाडेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली संघटना या मोर्चात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement























