Womens Day 2021 | कांचनताई बनल्या सर्वोत्तम 'गुळव्या'; गुऱ्हाळघरातील पुरषी मक्तेदारी मोडीत
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2021 11:24 PM (IST)

परिस्थिती माणसाला धाडस करायला शिकवते. कोल्हापूरच्या एका महिलेला परिस्थितीनं अशा क्षेत्रात धाडस करण्याचं बळ दिलं, की ते क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी म्हणून पाहिलं जातं. कोणतंही प्रशिक्षण न घेता केवळ निरिक्षणाच्या जोरावर या रणरागिणीनं जी जबाबदारी हातळली ते पाहून शाब्बास हे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतात. काय आहे या महिलेची कहाणी पाहूयात या रिपोर्टमधून..