Maharashtra Sports Special Report: राज्यात खेळाडूंची उपेक्षा का? ABP Majha
abp majha web team | 28 May 2022 09:14 PM (IST)

ऑलिम्पिक असो किंवा इतर कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. खेळाडूंनी पदकं कमावली की त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो.. आणि त्या खेळाडूने कसे अथक प्रयत्न करून यशाचं शिखर गाठलं याचं गुणगाण गायलं जातं.. पण देशासाठी, राज्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या खेळाडूंसाठी राज्य सरकार आपली जबाबदारी खरचं पार पाडतंय का? या रिपोर्टमधून पाहुयात नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंची व्यथा..