एक्स्प्लोर

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार

काल झालेल्या विधानसभा मतमोजणीत सर्वात धक्कादायक निकाल होता तो तामिळनाडूचा... अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता विजय यांच्या पक्षानं सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार केलाय... मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विजय यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात... या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे तामिळनाडूच्या राजकीय पटलावर अवतरलेला एक नवा सिनेस्टार... या दाक्षिणात्य राज्याला याची मोठी परंपराही आहे... अण्णादुराई यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास थलापती विजय यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय... 

पडद्यावरचा ‘हिरो’ आधी जनतेच्या मनात घर करतो... 

आणि मग राजकारणात प्रवेश करतो अन् थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत धडक देतो... 

दक्षिण भारतात... त्यातही तामिळनाडूच्या राजकारणाची ही दीर्घ परंपरा... 

 

या परंपरेची सुरुवात झाली सी. एन. अण्णादुराई यांच्यापासून…

नाटकं, संवाद आणि सिनेमाच्या माध्यमातून
द्रविड विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवणारे प्रेक्षकांचे 'अण्णा'... 

१९४९ साली अण्णादुराई यांनी 'द्रविड मुन्नेत्र कळघम' या पक्षाची स्थापना केली अन् राजकारणात दमदार प्रवेश केला... 

१९६७ साली त्यांनी पक्षाला विजयपथावर नेलं अन् 'कॉलिवूड'मधून मुख्यमंत्री कार्यालयात जाणारे ते पहिले अभिनेते ठरले... 

पुढली अनेक दशकं राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या एम.जी. रामचंद्रन आणि एम. करुणानिधी यांची राजकीय जडणघडण अण्णांच्याच तालमित झाली हे विशेष... 

 

 

अण्णादुराई यांच्यानंतर द्रविडी राजकारणात भक्कम पाय रोवलेले अभिनेते म्हणजे एम. जी. रामचंद्रन... किंवा एमजीआर... 

गरीबांचा तारणहार, अन्यायाविरोधात लढणारा नायक ही रुपेरी पडद्यावरची भूमिका एमजीआर यांना राजकारणात हात देऊन गेली... 

अण्णादुराई यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवल्यानंतर एमजीआर यांनी पक्षात पहिली मोठी फूट पाडली... 

अन् १९५३ साली तामिळनाडूच्या राजकारणाचा दुसरा अक्ष.. ऑल इंडिया अण्णा डीएमके पक्ष अस्तित्वात आला... 

सिनेमामुळे लाभलेली प्रसिद्धी आणि डीएमकेतून फुटलेली संघटना या जोरावर १९७२ साली एमजीआर तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले... 

 

 

 

 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget