अन्नाच्या शोधात प्राणी शहरात, मानव-प्राणी संघर्षाचा नवा अध्याय? 9 वर्षात देशात 857 वाघांचा मृत्यू
अभिषेक मुठाळ | 16 Jul 2021 10:04 PM (IST)

मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांचा मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्याही वाढच असून याचा सर्वाधिक धोका वन्य जीवांना असल्याचा अहवाल डब्ल्यूडब्ल्यूएफ' आणि संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम यांच्या माध्यमातून समोर आला आहे, पाहुया यासंदर्भातील एक रिपोर्ट