✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Morcha Protest : 5 जुलैच्या मोर्चानंतरही ठाकरे बंधूंची वज्रमूठ टिकणार? Special Report

abp majha web team  |  28 Jun 2025 10:01 PM (IST)
ABP News


ThackerayMorchaProtest : 5 जुलैच्यामोर्चानंतरही ठाकरे बंधूंची वज्रमूठ टिकणार? SpecialReport



Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी जाहीर केलेल्या मोर्च्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वेगळे झाल्यानंतर मोर्च्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंची ताकद पाच तारखेला दिसणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी जाययत तयारी सुरू केली आहे. ठाकरे बंधूंची ही ताकद पाच तारखेनंतर महापालिकेच्या निवडणुकीतही दिसणार का? मोर्च्यासाठीची वज्रमूठ त्यानंतरही टिकणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याचाच मागोवा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोघांनीही जययत तयारी सुरू केली आहे. भाजपलाही जमणार नाही असा मोर्चा निघेल असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर व्यक्त केलाय. मोर्चा आधीच दोन ठाकरेंचे दोन शिलेदार अनिल परब आणि बाळा नानगावकर माझा कट्ट्यावर एकत्र आले. आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात ताकतीचा पक्ष. पण आम्ही दोघे मिळून जो मोर्चा काढू तो भारतीय पक्षाने काढून दाखवावा कारण काय तुम्ही नंबर एकचा पक्ष आहे ना लोकांच्या मनात काय आहे ते महत्त्वाचे आहे निवडणुकीच्या गणितावरती तुम्ही पक्ष ठीक आहे लोकशाहीच्या बाराखडीत तो मोजला जातो पण रस्त्यावरची ताकद जनतेच्या मनातली ताकद जी उद्याचा मोर्चा दाखवणार आहे भारतीय पक्षाने जनता पक्षाने दाखवावी तेवढी ताकत मोर्चा यशस्वी करण्यासाठी. संदीप देशपांडे यांच्यावर मोर्चा यशस्वी करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी थेट मुंबई लोकलमध्ये जात प्रवाशांना पत्रक वाटत मोर्च्यासाठी आमंत्रण दिले. मुंबईतल्या गणेश दहीहंडी नवरात्रोत्सव मंडळानी मोर्च्यात सहभागी व्हावं अस आवाहन मनसेने केल. मोर्च्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू आपली शक्ती. सत्ताधाऱ्यांना दाखवून देतील, पण मोर्च्यात एकत्र येणारे ठाकरे बंधू पाच तारखेनंतरही हातात हात घालून जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय. माझा कट्ट्यावर या प्रश्नावर अनिल परब आणि बाळा नानगावकरांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया. पाच तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात घालून ठाकरेबंधू चालताना जे दिसतील ते पाच तारखेपुरतच न राहता आणखीनही पुढे चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची. एखादी घटना जर चांगली घडणार असेल तर त्याच स्वागतच सगळ्यांनी करायला पाहिजे त्याच्यात काय अडचड नाही. मराठी या विषयावरून वाद निर्माण करत राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी जो दिसतोय तो त्या ठिकाणी योग्य नाही. दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चे एकनाथ खडसेंनीही स्वागत केले. राजधानी उद्धव उद्धवजी या ठिकाणी एकत्र येत असेल तर या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातन विरोधी पक्षाच्या बाजूने गत्तम. चांगली भूमिका ते दोघेही बजावू शकतात, विरोधी पक्षाला त्या माध्यमातून बळकट येऊ शकेल आणि याचं एक महाविकास आघाडी म्हणून जर ते एकत्र यायला तयार असतील तर मग त्याच स्वागतच केलं पाहिजे. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने फारसा फरक पडणार नाही असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहे. विरोधक म्हणून या सर्वांना लोकशाहीमध्ये त्यांचा मोर्चा काढण्याचा हक्क, लोकशाहीमध्ये निदर्शन करण्याचा हक्क जरूर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे काहीतरी राजकीय फार मोठं काहीतरी बदल होईल, फार मोठं काहीतरी पुदरचना होईल किंवा ध्रुवीकरण होईल.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Morcha Protest : 5 जुलैच्या मोर्चानंतरही ठाकरे बंधूंची वज्रमूठ टिकणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.