✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Brother Protest : मोर्चा एक, ठाकरे एकत्र! पडद्यामागे काय घडलं? Special Report

abp majha web team  |  27 Jun 2025 10:31 PM (IST)
ABP News

Thackeray Brother Protest : मोर्चा एक, ठाकरे एकत्र! पडद्यामागे काय घडलं? Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


हिंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या, मोर्च्याच्या वेगवेगळ्या तारखांची घोषणा झाली, मात्र 24 तासाच्या आत चित्र बदललं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार हे निश्चित झालं. अशी काय जादूची कांडी फिरली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कालच्या दोन पत्रकार परिषदाननंतर पडद्यामागे काय काय घडलं? कोणी कोणाला फोन केला, काय बोलणं झालं, मोर्च्याची तारीख कशी बदलली गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. सकाळी सकाळी खासदार संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होत. राऊत कॅमेरासमोर येण्या आधी 8:55 मिनिटानी त्यांच ट्वीट. माननीय राज ठाकरे यांचा फोन आला, त्यांनी असं, त्यांची अशी भूमिका आहे, की आपण शिव माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायच ठरवल आहे. आणि मी आता सहा तारखेची घोषणा, मराठी माणसाना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बर दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाच ऐक्य दिसण हे गरजेच आहे. सात तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्च्यामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी. ही सहा तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांच म्हण आहे. त्यांनी तात्काल त्याला होकार दिला. काहीसा असाच घटनाक्रम मनसेच्या नेत्यांनीही सांगितला. फक्त ठाकरेच नाही तर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि इतर पक्षांनीही मोर्च्यात सहभागी होण्याचा आवाहन करणार असल्याचं त्यांनी म्हटलेल आहे. पुढचा टप्पा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार. वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची दादर मधल्या एका हॉटेलमध्ये भेटही झाली. काय काय करायचं आहे? कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचे याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोहोचवणं महत्त्वाच आहे. ते कशा पद्धतीने पोहोच? विविध संघटनाना कुठल्या ते लोक भेटणार आहेत कुठल्या संघटना आम्ही भेटणार आहोत. याची प्राथमिक चर्चा करतोय. कोणाचा बाप हा मोर्चा आडवू शकत. नाही आत्ताचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या हिताचा आहे, मराठी माणसाच्या हिताचा आहे, कारण ज्या पद्धतीने सरकार सक्ती लागू करतीय आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही पहाल तर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, मराठी कलाकारांमध्ये असंतोष आहे, मराठी साहित्यिकांमध्ये असंतोष आहेत, पालकांमध्ये असंतोष आहे आणि हा सगळा असंतोष हा आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. तो येणारी पाच तारखेचा मोर्चा मला असं वाटत की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोर्चा मोठा मोर्चा असेल आणि हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तर याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे आणि या निमित्ताने जरी पुढचं पाऊल टाकलं जात आहे दोन भावांच्या एकत्रीकरण तर त्या संदर्भात आमची भूमिका अगदीच. त्यांच्या समर्थनार्थच आहे असं मी मानेन. दोन मोर्चे आहेत. एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली. हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा आहवाल स्वीकारला. त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा जो आहे तो राज साहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे. ते यांच्या मोर्च्यात जातयत हे त्यांच्या मोर्च्यात जातात तर आपण वेट अन वाचची भूमिका ठेवू बघू. ठाकरे बंधूंचा मोर्चा मराठीच्या प्रेमापोटी की आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून विचारला जातोय. हिंदी सक्तीची नाही असं सरकारचे मंत्री पुन्हा पुन्हा सांगतायत. तिसऱ्या भाषेचा निर्णय मवियाच्या उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. हे सांगण्यावर महायुती सरकारकडून जोर दिला जातो. केवळ लोकांची दिशावरून करायची आणि लोकांच्या मनामध्ये आताच्या सरकार बद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषे भाषेमध्ये निर्माण कर मोर्चा हा दोन चार पाच तासाचा असतो आणि निवडणुकाला एकत्र येताना पुढच्या पाच. मराठीसाठी कट्टर आहे. मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैर समजाचे बळी आहेत. तिकडे वकील गुणरत सदावर्थेंनी मोर्चाला विरोध केलाय. हिंदी रोखणं म्हणजे मुलांच्या शिक्षणासोबत खेळ करणे असं म्हणत ठाकरे बंधूंचा मोर्चा निघू देणार नाही अशी आरोळी त्यांनी ठोकली आहे. ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे. त्या बालगोपाळांना ज्ञान अर्जनापासून थांबवारे. म्हणणारा ज्ञानाच्या विचाराचा अभ्यासाची कतल करणारा हा मोर्चा आहे. आदित्य कोणत्या भाषेत पहिली भाषा म्हणून शाळेत शिकले. त्याचबरोबर राज ठाकरेंचा मुलगा पहिली भाषा कोणती म्हणून शिकला? एक लक्षात ठेवा, अरे असं करू नका रे, असं दळभदरी राजकारण करू नका, थोड डोक्यातले जे विंडोज आहेत ते ओपन करा. चाइल्ड सायकॉलॉजिस्ट क सदावर्ते हा भारतीय जनता पक्षानी पाळलेला माणूस आहे. बरोबर आहे. याला ना मराठीशी घेण दे. ना संस्कृतीशी घेण देण आहे मागच्या वेळेला हाच फालतू माणूस हा सिद्धिविनायकां सिद्धिविनायक मंदिरात काही नियमावळी आली त्याच्यावर बोलत होता. आज मराठी माणसासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक होतोय त्याच्यावर हा बोलतो. हा अतिशय उच्छ दर्जाचा माणूस आहे. याच्यावर न बोललेल बर आहे. त्याला महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतो. पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी याच उत्तर सरकारने आधी द्यावं अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केली. समन्वय समितीचा 29 तारखेच आणि सात जुलैच नियोजनही त्यांनी सांगितल की सात तारखेला धरण आंदोलन होतं आणि सात तारखेला धरण आंदोलन आहे. 29 जूनला सभा होती आणि 29 जूनला सभा आहे. जर समजा त्या तारखेपर्यंत सरकारला शहाणपण सुचलं तर सात तारखेच्या धरण आंदोलनाच रूपांतर विजय मेळाव्यात करता येईल. जर सरकार नाही बदलं तर सात जुलैच्या नंतर तुम्ही काय करणार असा प्रश्न आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलाच होता. तर सात जुलैच्या नंतर आणखी. कुठल्याही कारणाने महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी मोर्चा काढण्याची वेळ येणं हे दुर्दैव आहे. पण राजकारणाने लोकांना इतक उदासीन केलय की या मराठीच्या मुद्द्यातही राजकीय पक्षांचा हेतू साफ नाही अशी सामान्य मराठी माणसाची भावना आहे. यातही महापालिका निवडणुकीची काहीतरी गणित असतील असं मराठी बद्दल प्रेम असणाऱ्यांना वाटणं हे सुद्धा दुर्दैवीच म्हणाव लागेल आणि राजकारण्यांनाही ते गांभी. घ्याव लागेल 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Brother Protest : मोर्चा एक, ठाकरे एकत्र! पडद्यामागे काय घडलं? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.