शेतकऱ्यांच्या कष्टाचा लाल चिखल; टोमॅटो उत्पादकांची व्यवहारातून सुटका कधी? : स्पेशल रिपोर्ट
आफताब शेख, एबीपी माझा | 27 Aug 2021 03:06 PM (IST)

यंदा पावसाने पाठ फिरवली आणि शेतकऱ्याने भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले.नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली, त्यामुळे बाजारात आवक जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी बाजारात टोमॅटोचे दर उतरले त्यामुळे योग्य बाजारभाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.