✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन

Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन

abp majha web team Updated at: 05 Jun 2023 10:37 PM (IST)

डोक्यावर सुर्य आग ओकत असताना मुंबईकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी शक्यता निर्माण झालीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. . त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असतानाच राज्य सरकारने भातसा धरणाच्या मदतीने पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तर दुसरीकडे मुंबईतल्या पाणीपट्टीत होणाऱ्या वाढीला भाजपने विरोध केलाय. त्यामुळे आता पाण्यावरुन राजकारण पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.  

TRENDING VIDEOS

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day2 Day ago

Thackeray Alliance | ठाकरेंची Shiv Sena आणि MNS एकत्र लढणार, राऊतांची घोषणा!2 Day ago

Operation Sindoor | १५ ऑगस्टला मोठी घोषणा: Operation Sudarshan सुद्धा राबवणार2 Day ago

Maharashtra Politics | ठाकरे-मनसे युतीवर राऊत ठाम, दरेकरांकडून 'उतावळा नवरा' म्हणत खिल्ली2 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.