✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन

abp majha web team  |  05 Jun 2023 10:37 PM (IST)
ABP News

डोक्यावर सुर्य आग ओकत असताना मुंबईकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी शक्यता निर्माण झालीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. . त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असतानाच राज्य सरकारने भातसा धरणाच्या मदतीने पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तर दुसरीकडे मुंबईतल्या पाणीपट्टीत होणाऱ्या वाढीला भाजपने विरोध केलाय. त्यामुळे आता पाण्यावरुन राजकारण पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.