Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?

Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नव्या सरकारचा दुसरं अधिवेशन पार पडलं पण विधानसभेला विरोधी पक्ष नेता मिळालाच नाही. भास्कररावांनी जंगजंग पछाडलं, जयंतरावनी मन वळवण्याचा प्रयत्न करून पाहिला. नानांनी गमती गमतीत विषय काढून पाहिला पण सत्ताधाऱ्यांना काही पाजर फुटलाच नाही. विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची आणखी काही काळ मोकळी राहणार असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनीही देऊन टाकलेत. काय घडलं दिवसभरात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. मतदारांचा प्रश्न आहे. मतदाराने जो कौल दिला त्या कौल मध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहेत त्यांना माझी काय भीती वाटते हे मला माहिती आहे अरे खालच्या सभात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून आमचं म्हणण असं नाही तुमचा नियम आहे ना संख्या ब लिहून द्या संख्या नाही म्हणून लिहून का देत नाहीये ते आमच्या हातात नाही ना ते विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. निकाल लागला तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. किमान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी सरकारने विरोधी पक्ष नेते पदावर निर्णय घ्यावा यासाठी विरोधक आग्रही होते. काम अर्धवट पडलेली आहेत. या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी लपण्यासाठी हे अर्थसंकल्प अधिवेशन सरकारने वेगळ्या दिशेला नेलं आणि विरोधकांचा आवाज दाबून टाकला. विरोधी पक्षनेता नाही, विरोधी लोकांना. तो प्रयत्न आपण समजा पण आपण मोठ्या मनाने, विशाल मनाने, भास्कररावच नाव आम्ही सगळ्यांनी एक मताने विरोधी पक्ष नेता म्हणून दिलेला आहे. दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेते पद हे भाजपाने दिल, मात्र महाराष्ट्रात दाखवला जातोय तो का दाखवला जातोय? कुठे विरोधकांना विरोधक या नात्यान जे संविधानिक एक संस्कार आहेत आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठेतरी पायमली. करण्याच काम हे या सरकारकडून सुरू आहे. वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याची घोषणा होण अपेक्षित होत. सरकारकडून रोक टोक अजित दादांनी नियमांवर बोट ठेवलं तर उदय सामंतांनी भास्कर जाधवांना चिमटा काढून घेतला. निवड झाली पण विरोधी पक्ष नेता अजून निवड ते आमच्या हातात नाही ना ते विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. कदाचित असं कोण कोण म्हणते तुमच्यासारखे काही चर्चा करतात मला याच्यातल माहित नाही मला कोट करू नका. परंतु मागे. लोकसभेला 10 वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता का नव्हता तर 10% संख्या त्यांची नव्हती कुठल्या पक्षाची तसा आज पण एका पक्षाची 20 आहे, एका पक्षाची 15, एका पक्षाची 10 आहे. अशापकारे महायुती सरकारचं आणखी एक अधिवेशन विरोधी पक्ष नेत्या विनाच पार पडलं. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्व माहिती आहे असं महायुतीचे नेते एकीकडे सांगत असतात तर दुसरीकडे विरोधकांना गाजर दाखवत झुलवत ठेवताना दिसतात. लोकसभेत 10 वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता, तसच चित्र पुढची पाच वर्ष विधानसभेत पाहायला मिळेल की काय अशी शंका घेतली जाते.