Special Report : फास्टॅग जाणार, जीपीएसद्वारे टोलवसुली; नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी प्रयोग सुरु ABP Majha
abp majha web team | 28 Mar 2022 09:37 PM (IST)

महामार्गावरच्या टोलवरील लांब रांगांपासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने फास्टॅग सुरु केला. पण आता काही दिवसात फास्टॅग सुद्धा कालबाह्य होणार आहे. आणि तुमचा आमचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. एका नव्या तंत्रज्ञानामुळे आता टोलवर काही सेकंद सुद्धा थांबण्याची गरज नसल्याचा दावा केला जातोय. पण हे नेमकं कसं शक्य होणार आहे जाणून घेऊयात...