✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?

सलमान शेख   |  15 Jun 2024 09:20 PM (IST)

भूमिपूजनाची तारीख- ११ ऑक्टोबर २०१५, 
संपूर्ण काम पूर्ण होण्याचं अपेक्षित वर्ष होतं- २०२१,
आणि आता सुरू असलेलं वर्ष आहे- २०२४...


हा लेखाजोखा आहे... महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाचा... आणि तब्बल तीन वर्ष झालेल्या विलंबाचाही... या तारखा आणि वर्ष पाहून आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय... फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच, चौका चौकात बॅनरवर स्वत:चा फोटो लावण्यासाठी नेतेमंडळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते का? पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...


हे देखील वाचा


ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा


अहमदनगर : पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची किंवा वीज पडून दुर्घटना झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी व गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. दुर्दैवाने खेळत असताना पाण्यात बुडून तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?

TRENDING VIDEOS

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?2 Hour ago

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर4 Hour ago

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया19 Hour ago

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?20 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.